कॉलेजमधल्या तरुणांना प्रेमाबद्दल विचारल्यास ते भरभरून बोलतात.. कारण प्रेम म्हणजे नक्की काय आहे हे त्यांच्यापेक्षा चागल्यारीतीने कोणीच पटवून देवू शकत नाही.. काहीना या प्रेमाचा आनद शेवटपर्यंत अनुभवता येतो तर काहीना हे प्रेम म्हणजे काही क्षणासारखे असते.. जे कधी येते कधी जाते तेच कळत नाही.. पण ते प्रेमाचे जगलेले दोन क्षण म्हणजे संपूर्ण आयुष्य जगल्यासारखे भासतात तेव्हा.. अशाच त्या जगलेल्या दोन क्षणांची एक कविता आज माझ्या वाचनात आली.. मी आशा करतो की तुम्हाला नक्की आवडेल..
दोन क्षणांची साथ होती
दोन क्षणाचा स्पर्श होता
दोन क्षणाचा स्पर्श तो
शेवटी अधूराच राहिला
त्या स्पर्शाचा पुन्हा आता
रोमांच उभा राहणार नाही....
त्रास होतोय मनाला..पण,
या हातांनी कविता पुन्हा लिहिणे होणार नाही
दोन क्षणाचा स्पर्श होता
दोन क्षणाचा स्पर्श तो
शेवटी अधूराच राहिला
त्या स्पर्शाचा पुन्हा आता
रोमांच उभा राहणार नाही....
त्रास होतोय मनाला..पण,
या हातांनी कविता पुन्हा लिहिणे होणार नाही