प्रेमात काही गोष्टी कधीच विसरता येत नाही.. आणि जर सगळ्या गोष्टी माणूस विसरला तर ते प्रेम कसले.. प्रेमात जगलेला प्रत्येक क्षण हा एक वेगळा अनुभव देऊन जात असतो आणि जेव्हा हे प्रेम दूर जाते तेव्हा मात्र ते आठवणींची चादर पांघरायला देऊन जात असते.. मग नकळत या आठवणीत माणूस हरवून जातो आणि त्यानंतर अनुभवणारी प्रत्येक गोष्ट जणू त्यास ओळखीची वाटत असते.. त्या वाटा, तो पाऊस, तो समुद्र किनारा, आणि राना वनातून भटकताना पायाखाली दबलेल्या तो पाचोल्याचा आवाजही ओळखीचा वाटतो.. अशीच एक कविता आज माझ्या वाचनात आली जी मला तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल..
-----------------------------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------------------------
पाचोल्याचा आवाज
खूप काही सांगून जातो
क्षणभर का होईना ओळखीचा वाटतोय ..........
खूप काही सांगून जातो
क्षणभर का होईना ओळखीचा वाटतोय ..........
nice one
ReplyDelete