बऱ्याच दिवसांनी अवधूत गुप्तेंचे एक चांगले गाणे ऐकायला मिळाले. कदाचित तुम्ही ऐकले ही असेल हे गाणे.. पण तरीही गाणे मे कुछ तो बात हे.. कधी हरवलेले प्रेम पुन्हा भेटले आहे का तुम्हाला? काय अवस्था होती त्यावेळेस तुमची? बोलण्यासाठी शब्दही नसतात.. आणि खरच ती भेट तेव्हा रॉंग नंबर लागल्या सारखीच असते. खूप साधे गाणे आहे पण अवधूतचा आवाज आणि गाण्यातले काही छानसे शब्द यामध्ये आपण कधी हरवले जातो तेच कळत नाही.. मला खात्री आहे की तुम्हाला आवडेल.. :)
No comments:
Post a Comment