भारतात दरवेळेस घडणारी आणि तितकीच लाजिरवाणी अशी ही गोष्ट आहे. भारतात क्रिकेट या खेळलाच महत्व दिले जाते आणि बाकीचे खेळांना काडीमात्र हि किंमत दिली जात नाही. काही दिवसांपूर्वी असाच प्रकार हॉकी संघाबरोबर घडला होता आणि आज महिला कब्बडी संघाबरोबर आणि हे प्रकार घडल्यावर क्रीडा मंत्र्यांचे डोळे उघडतात.. देव करो आणि यापुढे क्रीडा मंत्र्यांचे डोळे सताड उघडे राहो, त्यांना कळो की भारतात क्रिकेट बरोबर आणखी ही काही चांगले खेळ खेळले जातात..
No comments:
Post a Comment