14 Nov 2011

भावना..

माझ्या सहवासाला कधी महत्व देऊ नकोस कारण तो काही क्षणांचा असणार आहे,
माझ्या देहाला कधी महत्व देऊ नकोस कारण एक दिवस त्याची राख होणार आहे,
महत्व द्यायचे असेल तर ते माझ्या भावनांना दे,
कारण त्या जर तू समजलीस तर मी सदैव तुझ्यासोबतच असणार आहे...!!!       

सुशांत बनकर. 

चारोळी 

No comments:

Post a Comment