कालचे राज ठाकरेंचे वक्तव्य म्हणजे मराठी मनावर केलेला एक प्रकारचा घावच होता.. अर्थात राज ठाकरे जे काही बोलले ते practically आणि त्या गोष्टीवर विचार केला जाऊ शकतो पण बेळगाव हे महाराष्ट्राचेच आहे मग ते असे सहजासहजी का म्हणून कर्नाटकला द्यावे.. आणि तिथल्या मराठी भाषिकांची काय इच्छा आहे याचा तर आधी विचार केला पाहिजे अश्याच काही गोष्टीवर आणि राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर असलेला हा माझा लेख आहे.. कृपया करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा..
------------------
नुकतीच बेळगाव महानगर पालिका कर्नाटक सरकारने बरखास्त केली आणि याच पार्श्वभूमीवर मराठी एकीकरण समितीच्या काही कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.. त्यांच्या मनात आशा होती की तरुणांच्या मनात वसलेला हा नेता नक्कीच काही तरी योग्य युक्तिवाद किवा मार्गदर्शन करेल...
------------------
नुकतीच बेळगाव महानगर पालिका कर्नाटक सरकारने बरखास्त केली आणि याच पार्श्वभूमीवर मराठी एकीकरण समितीच्या काही कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.. त्यांच्या मनात आशा होती की तरुणांच्या मनात वसलेला हा नेता नक्कीच काही तरी योग्य युक्तिवाद किवा मार्गदर्शन करेल...
No comments:
Post a Comment