आजकाल प्रेम या गोष्टीला तितकेसे महत्व दिले जात नाही.. कॉलेजला जायचे आणि प्रेमाच्या नावावरून टाईमपास करायचा ह्याला आजकालचे प्रेम असे म्हटले जाते.. पण याच प्रवासात एक न एक दिवस त्या तरुणाला किवा तरुणीला नकळत खरे प्रेम होऊ जाते.. आणि मग आजपर्यंत प्रेमाचे धिंडवडे उडवणारे हे तरुण तरुणी आपले प्रेम व्यक्त तरी कसे करायचे या विचारात मग्न होते आणि तेव्हा त्यांना जाणीव होते की आपल्याला प्रेम झाले.. कसेही का असेना पण प्रेमाचे महत्व प्रत्येकाला आयुष्यात एकदा न एकदा तरी कळतेच.. अशीच एक माझी कविता मला तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल..
का कुणास ठाऊक पण आज मला खरच प्रेम झाले..
प्रेमाला नेहमीच मस्करीत घेतले,
आज ही उद्या ती करत नेहमीच प्रेमाचे धिंडवडे उडवले,
पण आज ती समोर आली आणि मनात तिच्या विचारांचे वारे वाहू लागले,
का कुणास ठाऊक पण आज मला खरच प्रेम झाले..
प्रेमाला नेहमीच मस्करीत घेतले,
आज ही उद्या ती करत नेहमीच प्रेमाचे धिंडवडे उडवले,
पण आज ती समोर आली आणि मनात तिच्या विचारांचे वारे वाहू लागले,
का कुणास ठाऊक पण आज मला खरच प्रेम झाले..
No comments:
Post a Comment